मुख्य सामग्रीवर वगळा

Enjoy Latest Podcast

अंतिम सत्राची परीक्षा घेण्याच्या निर्णयात राज्यपालांची लुडबुड

अंतिम सत्राची परीक्षा घेण्याच्या निर्णयात राज्यपालांची लुडबुड



करोणामुळे 2020 साल जीवनातून नष्ट झाला आहे. हे वर्ष उगवले हे विसरून जायला हवे इतका वाईट काळ कधी आला नव्हता. सर्वच वाया गेले तेथे शैक्षणिक वर्ष तरी कसे वाचतील ते ही वाया जाताना दिसत आहे. 

त्यात महाराष्ट्राच्या आदरणीय राज्यपालांनी अंतिम वर्षाच्या परीक्षा घ्या असा आग्रह मुख्यमंत्र्यांकडे धरला आहे. 

हा सर्व वाद राज्याचे उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे झाला आहे. मुळात हा वाद नाही सामंत यांनी आपले मत व्यक्त केले आहे. कोरोणाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यातील विद्यापीठांना पदवीच्या अंतिम वर्षाच्या शेवटच्या सत्रातील परीक्षा घेणे कठीण होणार आहे.

महाराष्ट्रातील विद्यार्थी संख्या दहा लाखांच्या घरात आहे हे लक्षात घेतले तर सामाजिक अंतर आरोग्यविषयक सुरक्षा वगैरेंचे पालन करून परीक्षा घेणे अवघड होईल आणि ते खरेच आहे.

 देशात जशी आरोग्य आणीबाणी आहे तशी शैक्षणिक आणीबाणी सुद्धा आहे राज्याचे उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी एक सरळसोट भूमिका घेतली.

विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याचा विचार करून अंतिम वर्षाच्या परीक्षा घेऊ नयेत व विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सूचनांनुसार ग्रेट प्रदान करणे शक्य आहे काय याबाबत विचारणा केली आहे. अशी विचारणा करणे मत व्यक्त करणे म्हणजे अंतिम निर्णय घेतला असे होत नाही


 मंत्रीमहोदय यांनी परस्पर विद्यापीठ अनुदान आयोगाला पत्र पाठवले व राजभवनात याबाबत अंधारात ठेवले असे राज्यपाल यांचे मत आहे.

राज्यपाल हे कुलपती असतात सर्व विद्यापीठांचे प्रमुख म्हणून काम पाहतात. देशात पूर्व अनेकदा असेही राज्यपाल होऊन गेल की त्यांनी शिक्षणाचा फार संबंध कधी आला नाही पण ते कुलपती म्हणून राजभवनात विराजमान झालेले. 

 ज्ञान व शहाणपण यात फरक आहे असे राज्यपालांना सांगावे लागेल

admin@emtionalhaunt.com

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मैं तो हू गोकुल का ग्वाला ।

मैं तो हू गोकुल का ग्वाला । तू है बिलकुल राधा जैसी। मैं सुरज के भोर सा है। तू चंदा की चॉंदी जैसी। मैं इन्द्रधनुष के रंगो सा। तू बरसाने की होली जैसी। मैं तो बगिया का माली हू। तू बगिया के फूलो जैसी। मैं तो झरने सा झारता हू। तू बहती है नदिया जैसी। मैं पथिक सा चलने वाला। तू चलती हिरनी जैसी। मैं तो यहॉं मुशफिर हू। तू है पथिक के साथी जैसी। मैं दरवाजे सा खुलता हू। तू खुलती है खिड़की जैसी। मैं हू मेहनत के हाथों वाला तु है हाथों की रेखा जैसी। मैं तो भँवरे सा उड़ता हू। तू इठलाय़े तितली जैसी। मैं धरती पर रहने वाला। तू है स्वरग अप्सरा जैसी। तू अपने दिल की भी सुनले। जीवन भर साथ निभाऊगां। तू मेरे दिल मे रहती है। तू है मेरी दुनियां जैसी। मैं तो हू गोकुल का ग्वाला । तू है बिलकुल राधा जैसी।                                                               -  Dr. Raj Bahadur Singh...

आजचे आदर्श आणि आपण!!

नुकतीच   महाविद्यालयांमधील   स्नेहसंमेलने   आटोपली , अशाच   एका   कार्यक्रमात आजच्या   तरुणाईचा   अगदी जवळून वेध घेता आला . फॅशन शो   हे मोठं   आकर्षण   असत   अशा कार्यक्रमांमध्ये   आणि मुलांमध्येही   मोठा उत्साह दिसतो . पहिल्याच फेरीत   देखण्या   तरुणांचा    आणि सुंदर ललनांचा झोकात रॅम्प वॉक पार पडला . आता दुसरी फेरी पर्यवेक्षकांच्या प्रश्नोत्तरांची   होती , मुलंही प्रश्नांची समर्पक उत्तरे देत होती , एकाला प्रश्न विचारला कि तुमचे आदर्श कोण ? त्याने क्षणाचाही विलंब न करता उत्तर दिले कि   .... सर हे माझे आदर्श   आहेत मी त्यांची प्रत्येक गोष्ट फॉलो   करतो अगदी   त्यांची वेशभूषा , केशभूषासुद्धा . आता हे संभाषण ऐकणारी मी मात्र   गोंधळात पडले की अरे हे .....   सर कोण , आपण तर त्यांना ओळखत पण नाही   जे आपल्या मुलांचे आदर्श आहेत . घरी गेल्यागेल्या आधी गुगल सर्च   केलं त...

न जाने कितने अनकही बातें हम साथ लेके जायेंगे

न जाने कितने अनकही बातें हम साथ लेके जायेंगे  झूठ कहते है लोग  की खाली हाथ आये थे  खाली  हाथ जाएंगे  दोस्तों अगर हम अपनी जिंदंगी में झांक कर देखे तो पता चले की हम ने आज तक आपनो से कितनी ऎसे बातें कहनी होंगी  जिन का हमने आपनो से जिक्र ही न किया हो।  हर इंसान को यहाँ मालूम हैं की हम खाली हाथ आये थे और खाली हाथ जायेंगे फिर भी वो इंसान जिंदगी भर लगा रहता है दौलत कमाने ने।  आखीर में वही इंसान को जब वास्तवीक  परिस्थिती का अनुभव होता है तब वो उसकी दौलत तो नहीं लेके जा सकता लेकिन ऐसी  बहुत सी अनकही बातें होती है जो उस इंसान के साथ ही चली जाती है। आखिरी समय में वह इंसान मन की बातें तो बताना चाहता है लेकिन तब उसके बस में कुछ नहीं रहता।  या तो जिसको बताना चाहता है वही नहीं रहता या तो वह बात कहने में बहुत देर हो चुकी रहती।  वो अनकही बातें कुछ भी हो सकती है।  जैसे की किसी को बताना हो की आप के लिए वो इंसान कितना जरुरी है।  या फिर आप उसको कितना चाहते हो।...