मुख्य सामग्रीवर वगळा

Enjoy Latest Podcast

माणुस जगला किती ?


आजच्या या धावत्या जगात माणसाची जगण्याची क्षमता कमी झालीये. मोजून ५० वर्षे जगला म्हणुन खुप झालं असं म्हणणं हीच काळाची गरज झालीये. पण ही ५० वर्ष तरी माणुस स्वत: साठी जगतो का ? 

वय वर्ष ०-५ या कालावधीत बाल अवस्थेत हा जीव अगदी निरागस, स्वच्छंद, मनमोकळा वावरत असतो. त्यात झोप हाच सर्वात महत्वाचा मुद्दा असतो. 

५ वर्षांनंतर तो जीव शालेय जीवनात प्रवेश करतो. मग विद्यालयीन शिक्षण पुर्ण करुन एक पदवी घेऊन या धावत्या जगात स्वत: च अस्तित्व शोधण्यास धावत असतो. 

प्रामुख्याने दिवसाचे २४ तास त्यातले ८ तास झोपेत, १ तास त्याची स्वत: ची तयारी, १ तास सकाळ संध्याकाळ जेवण, ६ तासाची शाळा काॅलेज अथवा ८ तासाची नोकरी, रोजचं अपडाऊन १ तास, यातून उरतात फक्त ५ तास, ज्या ५ तासात हा माणुस कितीसा जगणार ?

५० - ५ = ४५ वर्ष
४५ वर्ष = ३६५ x ४५ = १६४२५ दिवस = ३,९४,२०० तास

यातुन माणुस जगतो फक्त ७८,८४० तास ( ३२८५ दिवस ) म्हणजे फक्त ९ वर्ष माणुस स्वत: साठी वेळ काढु शकतो. ५० वर्षाच्या काळात फक्त ९ वर्ष जर माणुस जगतोय तरीपण या वेळेतसुद्धा त्यांचे पालक, नातेवाईक व इतर महत्त्वपूर्ण व्यक्ती अपेक्षांचं ओझं त्यांच्यावर लादत असतात.कित्येक वर्ष तर या अपेक्षा पुर्ण करण्यातचं निघुन जातात. त्यात परिवाराचे नियम व अटी या पाळण्यात कितीतरी मन मारुन त्याला जगावं लागत.

माझ्या मते तरी माणसाने स्वत: बद्दल स्वार्थी होणं जास्त चांगल. स्वत: चा वेळ स्वत:साठीच वापरुन जर तो व्यक्ती जगु शकत नाही तर एक चांगल्या व्यक्तीचा सहवास तो गमावत असतो. पण हे जगायच्या दिवसात त्याच्याकडे महत्वाची अशी फक्त एकच गोष्ट हवी, “पैसा”. 

पैसा जर नसेल तर सर्व सुखसोयींचा उपभोग तो व्यक्ती घेऊ शकत नाही. राहिला प्रश्न समाजातील मानसन्मानाचा, तर त्यासाठी त्याचे कर्म चांगले हवेत. स्वभाव चांगला हवा आणि या गोष्टी असतील तर साहजिकच समाजात ती व्यक्ती आदराची भागिदार होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

तेरी प्रीत को मन तरसे है

तेरी प्रीत को मन तरसे है, अंखिया तरसे दर्शन को। दिन कटता है तेरी राह में, रात तेरी शुधियों में। सूने है यमुना के तीर, समझ भी जा अब मेरी पीर। तेरी याद में अँखिया बरसे, मन सावन को तरसे। वंशीधर, विशधर के स्वामी, आ जाओ गोकुल में। तरस रही गोकुल की गलियां, धुल पॉव को तरसे। होली में सूखी है सखिया, सूखा पचरंग चीर। अंजुरी तरसे तेरी छुअंन को, तन बहो को तरसे। तेरी प्रीत को मन तरसे है, अंखिया तरसे दर्शन को।   -  Dr. Raj Bahadur Singh                       Assistant Professor                NIT, Hamirpur

अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द, ग्रेड नको असलेल्या विद्यार्थ्यांसाठी 'बेस्ट ऑफ टू' चा पर्याय

 राज्यातील करणाचा वाढत असलेला विळखा आणि आगामी पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर विद्यार्थ्यांची मानसिकता व त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने राज्यस्तरीय समितीने वर्षातील विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय निश्चित केला आहे.  त्यामुळे आता मागील सत्रातील गुणांच्या सरासरी वरून 50 टक्के तर अंतर्गत मूल्यमापनावरून 50 टक्के गुण देऊन त्यांच्या ग्रेट नुसार मूल्यमापन केले जाणार आहे.  मात्र या विद्यार्थ्यांना ग्रेड मान्य नसेल त्यांना  अपग्रेडेशन साठी संधी दिली जाणार आहे. अपग्रेडेशन ची परीक्षा दिल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना पूर्वी दिलेल्या ग्रेट पेक्षा अधिक गुण मिळाले, तर ते गुण ग्राह्य धरले जातील अन्यथा पूर्वीच्या ग्रेट  तसाच राहणार आहे.   प्रथम व द्वितीय वर्षातील राज्यातील सुमारे 40 लाख महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची परीक्षा करण्याच्या करोनाच्या प्रादुर्भावामुळे रद्द करण्यात आली आहे. तर विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक  सूचनांनुसार 1 ते 31 जुलैपर्यंत अंतिम वर्षातील सुमारे दहा लाख विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याचे नियोजन झाले होते. तत्पूर्वी 1...

तुम रुठे मुझसे जबसे सब रुठा-रुठा लगता है।

तुम रुठे मुझसे जबसे सब रुठा - रुठा लगता है । दुआ इबादत और खुदा सब झूठा - झूठा लगता है । सच लगते थे सब ख्वाब अधेंरी रातों के । और सच य़े है की अब सच भी मुझको झूठा - झूठा लगता है । अजब है य़े बरखा भी अब य़े भी रोज बरसाती है । फिर भी य़े सावन मुझको सूखा - सूखा लगता है । कोयल की बोली भी मुझको करकश लगती है । और वो फूलों की बगियां भी अब सूखी - सूखी सी लगती है । याद है मुझको वो रातें भी जाब चंद सितारे साथ हमारे चलते थे । अब दुनियां चलती है साथ मेरे पर सब रुका - रुका सा लगता है ।                                                   -  Dr. Raj Bahadur Singh                          Assistant Professor                   NIT, Hamirpur ...