मुख्य सामग्रीवर वगळा

Enjoy Latest Podcast

परीक्षा रद्द झाल्यामुळे तुम्हाला मिळणाऱ्या गुणांची टक्केवारी

 
Emotional Haunt आपल्यासाठी घेऊन आलेले आहे पर्सेंटेज प्रेडिक्टर कॅल्क्युलेटर 

परीक्षा रद्द झाल्यामुळे तुम्हाला मिळणाऱ्या गुणांची टक्केवारी

जाणून घेण्यासाठी;
  • कॅल्क्युलेटर मध्ये मागील सत्रात तुम्हाला मिळालेले ओव्हरऑल  पर्सेंटेज आणि टर्मवर्क चे पर्सेंटेज टाका
  • क्लिक करा रिझल्ट या बटनावर आणि जाणून घ्या तुम्हाला मिळणारे अँप्रोक्स पर्सेंटेज.

ऍक्युरेट रिझल्ट पाहण्यासाठी या सत्राला तुम्हाला मिळू शकणारे एक्सपेक्टटेड टर्मवर्क चे पर्सेंटेज तुम्ही टाकू शकतात.

काही शंका असल्यास खाली कमेंट बॉक्समध्ये विचारा

Last Year Percentage - Predictor Calculator

Previous Semester % =



Previous Semester Termwork % =


Answer =

Thank You!

This calculator design by
Prof.Kailas Patil,
Prof.Harshal Patil
Prof.Hemant Chaudhari



टिप्पण्या

  1. ज्या विद्यार्थ्यांचे Backlog आहेत त्यांचा Reasult कसा लागणार?

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

Ask your question here

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

तुम रुठे मुझसे जबसे सब रुठा-रुठा लगता है।

तुम रुठे मुझसे जबसे सब रुठा - रुठा लगता है । दुआ इबादत और खुदा सब झूठा - झूठा लगता है । सच लगते थे सब ख्वाब अधेंरी रातों के । और सच य़े है की अब सच भी मुझको झूठा - झूठा लगता है । अजब है य़े बरखा भी अब य़े भी रोज बरसाती है । फिर भी य़े सावन मुझको सूखा - सूखा लगता है । कोयल की बोली भी मुझको करकश लगती है । और वो फूलों की बगियां भी अब सूखी - सूखी सी लगती है । याद है मुझको वो रातें भी जाब चंद सितारे साथ हमारे चलते थे । अब दुनियां चलती है साथ मेरे पर सब रुका - रुका सा लगता है ।                                                   -  Dr. Raj Bahadur Singh                          Assistant Professor                   NIT, Hamirpur ...

मी असतो जर का भाजी, तर भेंडी झालो असतो

मी  मोर्चा नेला नाही ही संदीप खरे यांची आठ वर्षे जुनी कविता.  हि कविता बुद्धिजीवी माणसाच्या मनातील भाव दर्शवते. बुद्धीजीवी मनुष्य म्हणजे असा मनुष्य की जो त्याचा बुद्धीचा वापर फक्त स्वतःची जीविका चालवण्यासाठी करतो.  अशा  लोकांना समाजात कुठे काय घडत आहे आणी काय नाही याच्याशी काहीही घेणेदेणे नसते. दुर्दैवाने भारतात अशा लोकांची संख्या जास्त आहे. हे तेच लोक आहेत ज्यांना वाटतं शिवाजी जन्मावा पण शेजारच्या घरात. हे लोक मुकाट्याने सगळे सहन करत असतात. कुठल्याही वादविवादात पडत नाही. संघर्ष करून काही गोष्टी मिळवणे यांना माहीतच नसतात. यांची देशभक्ती फक्त 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीलाच बघायला मिळते. देशात आणीबाणी सदृश्य परिस्थिती असून देखील आजही हे लोक शांतच आणि  शांतच राहतील. चला तर मग बघुया संदीप खरे यांची मी मोर्चा नेला नाही. मी मोर्चा नेला नाही, मी संपही केला नाही मी निषेध सुद्धा साधा, कधी नोंदवलेला नाही भवताली संगर चाले, तो विस्फ़ारुन बघताना कुणी पोटातून चिडताना, कुणी रक्ताळून लढताना मी दगड होउनी थिजलो, रस्त्याच्या बाजूस जेव्हा तो मारायाला देखिल, मज कुणी उचलले नाही नेमस्त झा...